काव्यानुभूती

गम्मत अशी आहे, की अनुभव, अनुभूती आणि काव्यानुभूती या तीन शब्दांमध्येच गडबड होत आहे. श्रावणाचा उल्लेख असेल, कलत्या छायांचा उल्लेख असेल, निळ्यासावळ्या भुईचा उल्लेख असेल, कवीने केलेले हे सर्व उल्लेख आपण अनुभव या सर्वसाधारण शब्दाने घेतो.ती अनुभूती आहे, अनुभव नाही. अनुभव...

भोजन मंत्र

वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे  सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे  कृषिवल – कृषिकर्मी राबती दिनरात  श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात  करुनि स्मरण त्यांचे अन्न सेवा खुशाल  ...

सुखाची तहान

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण पाण्यात राहूनही माशाची मग भागात नाही तहान    स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप  वाटी-वाटीने ओतलं तरी कमीच पडते तूप    बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ  पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ    करिअर होतं जीवन मात्र,...

शोधावी लागते ती फक्त सुरुवात

“कधी कधी शेवट कसा होईल ह्याचा विचार करतांना शेवट होऊनही जातो परंतु आपली मात्र सुरुवात देखील झाली नसते. कधी कधी शेवट पर्यंत सुरुवात सापडतच नाही आणि एखादा शेवट मात्र एखादी सुरुवात देवून जातो.   दिव्यांची ज्योत काय अथवा माणसांची स्वप्ने काय ह्यांचा शेवट घोर अंधाराच्या...

वादळाची दे गती

उसळत्या रक्तात माँ ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असूं दे   कीर्तीचे आकाश जेंव्हा चंद्रज्योतींनी झळाळे वा धनाची लाट की पायावरी येऊन लोळे हात हा सोडू नको निर्मोहिता मज त्यात दे …   विसरू दे माझ्यातला मी तेथ भक्ती उसळु दे रंग तू मी रंगणारा दंग...